Friday, September 9, 2016

निमंत्रण (मराठी): विशाल किसान कारीगर महापंचायत, १६ ऑक्टोबर २०१६, वाराणसी



निमंत्रण / घोषणा
चलो वाराणसी ! चला गंगातीरी !
अश्विन पौर्णिमा, रविवार दि. १६ ऑक्टोबर, २०१६, स्थळ: भैंसासुर घाट
विशाल किसान-कारीगर महापंचायत
वाराणसी येथे रविवार, १६ ऑक्टोबर २०१६ अश्विन पौर्णिमेला गंगेच्या काठी भैंसासुर घाटावर किसान कारीगर महापंचायतीचे आयोजन केलेले आहे. या पंचायतीत देशभरातील शेतकरी व कारागिरांच्या संघटना एकत्र येऊन अशी मागणी करणार आहेत की,
प्रत्येक शेतकरी व कारागीर कुटुंबाची मिळकत ही सरकारी कर्मचाऱ्यां इतकीच असावी
आणि
या कर्मचाऱ्यां प्रमाणेच ही मिळकत नियमित व ठराविक ही असावी
शेतकरी व कारागीर समाजांची ही मागणी बुलंद करण्यासाठी सहभागी व्हा!
गेल्या काही दशकांपासून शेतकरी व कारागीर समाजांचे शोषण पराकाष्टेला गेले आहे. हे समाज दारिद्र्याने ग्रासलेले तर आहेतच, परंतू याही उपर त्यांची खरी मिळकत सातत्याने खालावत चालली आहे. शिवाय ज्या आदिवासी समाजाची जंगलांतून आणि ज्या लहान व्यापारी समाजाची बाजारपेठांतून हकालपट्टी सुरु आहे ते देखील मूळ स्वरूपात आधी शेती आणि कारागिरीच करायचे.  या सर्व समाजांतील स्त्री-पुरुषांकडे त्यांच्या त्यांच्या व्यवसाया संबंधी मोठे विस्तृत ज्ञान (लोकविद्या) आहे. विद्यापीठांतून दिल्या जात असलेल्या ज्ञाना पेक्षा हे ज्ञान कुठल्याच दृष्टीने  उणे नाही. जोवर लोकांकडील या ज्ञानाला विद्यापीठातील ज्ञानाच्या बरोबरीचा मान आणि प्रतिष्ठा समाजात मिळत नाही, तोवर या समाजांचे शोषण संपुष्टात येणार नाही का त्यांच्या खुशालीचे मार्गही मोकळे होणार नाही. विद्यापीठांतून शिकलेल्यांसाठी योग्य मानली जाणारी मिळकत स्वतः च्या ज्ञानाच्या, म्हणजेच लोकविद्येच्या बळावर जगणाऱ्या सर्वांच्या देखील हक्काची आहे.
महापंचायतीची मागणी हा हक्क प्रत्यक्षात उतरवण्याची मागणी आहे!
एप्रिल २०१६ पासून महापंचायतीची तयारी सुरू आहे. या विषयी याच ब्लॉग वर ८, १६ व १८ एप्रिल आणि ८ सप्टेम्बर २०१६ रोजीच्या पोस्ट कृपया बघाव्यात. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यां तील शेतकरी आणि कारागीर संघटनांसोबत संवाद - ज्ञान पंचायती सुरू आहेतच. महापंचायती च्या तयारी विषयी माहिती खालील लिंक वरून वाचता येतील अशा पत्रकांतून मिळू शकेल.
महापंचायती च्या मागणी मागचा विस्तृत विचार मांडणारी पुस्तिका खालील लिंक वर उपलब्ध आहे.
आवाहन
देशातील सर्वच शेतकरी, कारागीर, या समाजांच्या सर्व संघटना, या संघटनांसोबत मैत्री व सहानुभूती चे नाते मानणाऱ्या सर्व संघटना तसेच व्यक्ती या सर्वांना आम्ही असे आवाहन करतो की त्यांनी या महापंचायतीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच महापंचायती च्या आयोजन कार्यात पुढाकार घ्यावा. महापंचायतीच्या मागणी वर भक्कम मोहीम उभारण्याच्या कार्यात सर्व ताकदीनिशी लागावे. आपल्या संपर्कात असलेल्या सर्व सामान्य लोकांत या मागणी वर भक्कम जनमत  तयार करायचे कार्य करावे. आणि या मागणी चे सामाजिक, आर्थिक व तात्विक पैलू सुदृढ आणि संपन्न करायच्या मार्गी आपले विचार व अनुभव लावून लोकविद्या समाजाला शोषणातून मुक्त करायच्या कार्यात सहभाग करावा.
अजून माहिती साठी खालील व्यक्तीं बरोबर संपर्क साधावा.









 







Thursday, September 8, 2016

16 अक्टूबर 2016 किसान-कारीगर महापंचायत की उत्तर प्रदेश में तैयारी

वाराणसी में 17-18 मई 2016  को भारतीय किसान यूनियन का राष्ट्रीय चिंतन शिविर विद्या आश्रम में हुआ था। इस चिंतन शिविर में सभी नेताओं की उपस्थिति में किसान कारीगर महापंचायत के आयोजन का फैसला लिया गया था।  तभी से महापंचायत की तैयारी शुरू हो गई।
अगस्त में दिलीप कुमार दिली और लक्ष्मण प्रसाद ने पूर्वी उत्तर प्रदेश के कई जिलों का दौर किया और किसानों की पंचायतों में इस बात को रखा कि किसानों और कारीगरों के ज्ञान को विश्वविद्यालय के ज्ञान के बराबर माना जाना चाहिए और यह कि उनके परिवारों में भी सरकारी कर्मचारी जैसी आय हो यह सरकारों द्वारा पक्का किया जाना चाहिए।  इसी के साथ 16 अक्टूबर 2016 की वाराणसी में प्रस्तावित किसान कारीगर महापंचायत में भाग लेने का आवाहन किया।
सोनभद्र के किसानों की ज्ञान-पंचायत में हज़ारों की संख्या में किसान आये और अपनी समस्याओं पर विचार करने के बाद वाराणसी की 16 अक्टूबर की महापंचायत के  मुख्य मुद्दे पर आवाज़ बुलंद करने का मन बनाया।  मिर्ज़ापुर, सोनभद्र, इलाहाबाद, चंदौली, गाज़ीपुर, जौनपुर, लखनऊ, बलरामपुर, श्रावस्ती, देवीपाटन आदि जिलों में किसानों के बीच ज्ञान-पंचायतें हो चुकी है और बड़ी संख्या में किसानों ने महापंचायत में आने की बात की है। शोषित समाज दल, अर्जक संघ, ट्रांसपोर्ट किसान संघर्ष समिति, कूड़ा डंपिंग विरोधी संघर्ष समिति, किसान संघर्ष समिति डोमरी आदि स्थानों के संघर्ष कर रहे किसान संगठनों ने महापंचायत को समर्थन दिया है। इस तरह इस  दौरान महापंचायत की आयोजन समिति में किसान और कारीगर संगठन शामिल होते जा रहे हैं, जो इस महापंचायत के आयोजन की जिम्मेदारी वहन करेंगे।
दिलीप कुमार दिली और लक्ष्मण प्रसाद के विडियो भी You Tube पर डाले जा चुके हैं। उनके लिंक हैं -  https://www.youtube.com/watch?v=g93Fz5H3jvo  और   https://www.youtube.com/watch?v=UEjnN-c_Sxc

वाराणसी के कारीगर समाज के संगठनों ने भी आयोजन में अपनी ज़िम्मेदारी को उठाना शुरू कर दिया है। वाराणसी काष्ठ खराद खिलौना दस्तकारी समिति, प्रजापति समाज, आमरा, बुनकर वेलफेयर संघर्ष समिति , बुनकर जनता जागृति कल्याण ट्रस्ट, धोबी कल्याण समिति, ऑटो रिपेयरिंग एसोसिएट, गुमटी व्यवसायी कल्याण समिति, आदि संगठनों ने समर्थन दिया है।
आज एहसान अली का एक विडियो You Tube पर डाला गया है जिसमें वे बुनकरों के ज्ञान पर उचित आय की बात करते हैं और महापंचायत में आगे बढ़कर लोग भाग लें इसके लिए अपील करते हैं।  देखें --  https://www.youtube.com/watch?v=qDl_4ov1W2o&feature=youtu.be



18 सितंबर को चिरईगांव ब्लाक के  सलारपुर गाँव में जगदेव प्रसाद स्मृति स्थल पर एक वाराणसी ज्ञान पंचायत का आयोजन है।  यह महापंचायत की एक महत्वपूर्ण तैयारी बैठक है।  इस बैठक में आयोजन समिति को एक रूप दिया जायेगा।  
इस ब्लॉग के मार्फ़त हम अपील करते हैं कि कारीगरों और किसानों के संगठन आयोजन समिति में शामिल होने के लिए हमारा संपर्क करें। 

विद्या आश्रम
vidyaashram@gmail.com
दिलीप कुमार 'दिली'    9452824380
लक्ष्मण प्रसाद  मौर्य    9026219913